Tuesday 10 January 2012

झाल्या घटनांवर पांघरून घालावं
तर घावांवर नेहमी तोकडच पडतं ...
आठवणींच्या उशीवर टेकल्यावर
पांघरूनाचंच मग मिठागर बनतं ...

                  ________ शैलेश

No comments:

Post a Comment